mpsckida.com
343 POSTS
0 COMMENTS
विनायक दामोदर सावरकर माहिती मराठी
विनायक दामोदर सावरकर
जन्म: २८ मे १८८३ (भगूर, नाशिक, महाराष्ट्र)
मृत्यू: २६ फेब्रुवारी१९६६ (दादर,मुंबई,महाराष्ट्र)
वडील: दामोदर सावरकर
आई: राधा सावरकर
पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर
वैयक्तिक जीवन व शिक्षण :
०१....
नागपूर जिल्हा माहिती मराठी
नागपूर म्हटले की आठवते ती नागपूरची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतलेली दीक्षाभूमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय व येथील जगप्रसिध्द संत्री. सध्या महाराष्ट्राची...
लातूर जिल्हा माहिती मराठी
लातूर हे मराठवाडयातील एक ऐतिहासिक शहर आहे. दक्षिणेवर राज्य करणार्या राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे हे शहर होते. पहिला राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच शहरात राहत...
ह्रस्व दीर्घ संबंधी नियम
१)(अ) मराठीतील तत्सम (-हस्व) इ-कारान्त आणि (-हस्व) उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
- कवी, मती, गती, गुरू, पशू, सृष्टी, बहू.
(आ) इतर शब्दांच्या अंती येणारे इ-कार...
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
(इ.स.1885) ब्रिटीश राज्यकर्त्यांनी आपल्यावर येऊन अनायकांचा दादा प्राप्त करण्यासाठी मुंबई, मद्रास, बंगलोर, इ. प्रांतांत सुशिक्षित देशप्रेमी लोक अनेक संघटना स्थापन केली परंतु सर्व देशांचे...
डॉ. बाबासाहेब अांबेडकर माहिती
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
भारतीय घटनेचे शिल्पकार
शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे
अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या
लाखो दलित-पीडितांचे पुनरुत्थान करणारे...
एमपीएससी अर्थशास्त्र या विषयी काही महत्त्वाच्या संकल्पना
विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेसाठी जो अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम आहे, त्यात भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, दारिद्रय़, बँकिंग, बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती, शासकीय...
स्वरसंधी मराठी व्याकरण
स्वरसंधी:
हे एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात.
स्वरसंधीचे काही नियम पुढीलप्रमाणे-
संधी :
आपण बोलताना अनेक शद्ब एकापुढे एक असे उच्चारतो....
भारतीय राज्यघटनेची निर्मिती संपूर्ण माहिती
भारतातील घटनात्मक विकास / ब्रिटिश राजवटीचा वारसा :
स्वतंत्र भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून अमलात आली. त्या दिवशी भारताने लोकशाही प्रजासत्ताक शासनपद्धतीचा स्वीकार...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये ६६ पदक भारताने जिंकली
राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारताने दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सर्वाधिक १०१ पदकं जिंकली होती. त्यानंतर...