राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली,...
राज्यघटनेवर आधारित काही महत्वाचे प्रश्नोत्तरे (भाग -1)
Q. भारताने राज्यघटना स्वीकार.......रोजी केली ?
✔ २६ नोव्हेंबर १९४९.
Q. भारतीय राज्य-घटना कधी अमलात आली ?
✔ २६ जानेवारी १९५०.
Q. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
✔...
102 वी घटना दुरुस्ती सविस्तर माहिती
जुलै २०१८ मध्ये राज्यसभेच्या मान्यतेनंतर ११ ऑगस्ट २०१८ रोजी त्याचे १०२व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झाले. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व अनुसूचित जमाती आयोगाच्या...
भारतीय संघराज्य मराठी
भारतीय संघराज्य निर्मिती :
संघराज्य म्हणजे अधिकार वाटपाची व्यवस्था असून त्यात एक सर्वसाधारण शासन केंद्रशासन व संघराज्य शासन आणि सर्वसाधारण शासनाचे घटक पातळ्या निर्माण केल्या...
जम्मू-काश्मीर : कलम ‘३५ अ’ आणि ३७० मध्ये केंद्र सरकार करतोय मोठे बदल जाणून...
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली...
राष्ट्रपती यांच्या विषयी माहिती
भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे. भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये...
भारतीय राज्यघटना Indian Constitution
लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट...
भारतीय सर्वोच्च न्यायालयाची माहिती मराठी
भारताने दुहेरी शासनव्यवस्था स्विकारली असल्यामुळे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यात स्वतंत्र अधिकाराची विभागणी करण्यात आलेली आहे. शिक्षा ही किती कडक आहे हे...
महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. नविन राज्यपाल कोण?
राज्ये आणि त्याचे नवे राज्यपाल
🔸 महारष्ट्र - भगत सिंह कोश्यारी
🔸 राजस्थान - कलराज मिश्रा
🔸 महाराष्ट्र – भगत सिंग कोश्यारी
🔸 हिमाचल प्रदेश - बंडारू दत्तात्रेय
🔸...
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती ?
Indian Constitution information in marathi
मुलभूत कर्तव्य :
१९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश...













