Wednesday, April 30, 2025
Home Indian Constitution

Indian Constitution

भारतीय राज्यघटनेची निर्मिती संपूर्ण माहिती

भारतातील घटनात्मक विकास / ब्रिटिश राजवटीचा वारसा : स्वतंत्र भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून अमलात आली. त्या दिवशी भारताने लोकशाही प्रजासत्ताक शासनपद्धतीचा स्वीकार...

भारतीय दंड संहिता – 1860

आय पी सी (IPC) १८६० कलम 1-कायद्याचे नांव कलम 2-भारतात केलेल्या अपराधास शिक्षा कलम 3-भारताच्या हद्दीबाहेर केलेल्या अपराधाची चौकशी/शिक्षा कलम 4-परमुलकी अपराधास हा कायदा लागू कलम 5-अमुक कायद्यास...

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली,...

भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये बद्दल माहिती

स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्यासाठी कोणते वैशिष्ट्ये निवडावे लागलेत यांची थ्याेडक्यात माहिती दिलेलह आहे ते आपण पाहू या. भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी...

महान्यायवादी बद्दल माहिती

संविधानाच्या कलम ७६ नुसार हे अधिकार पद निर्माण करण्यात आले आहे. देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून हे पद कार्यभार सांभाळते. राष्ट्र्पतीद्वारे त्याची नियुक्ती होते. सर्वोच्च...

भारताची राज्यघटना Indian Constitution

 अधिक महत्वाचे १६ मे १९४६ रोजी त्रीमंत्री योजनेनुसार भारताची राज्य घटना तयार करण्यात येईल असे मान्य करण्यात आले आहे. जुलै १९४६ मध्ये प्रांतिक आयदेमंडळातून...

भारतीय सर्वोच्च न्यायालयाची माहिती मराठी

भारताने दुहेरी शासनव्यवस्था स्विकारली असल्यामुळे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यात स्वतंत्र अधिकाराची विभागणी करण्यात आलेली आहे. शिक्षा ही किती कडक आहे हे...

भारतीय राज्यघटना Indian Constitution

लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट...

राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या पद्धती

केंद्र व राज्य संबंध व नव्या राज्याची निर्मिती राज्यघटनेत संघराज्य शब्दाऐवजी राज्याचा संघ ही सज्ञा आढळते. संविधानाच्या पहिल्या भागात कलम १ ते कलम ४...

जम्मु-कश्मिर मधिल कलम 370 रद्द केल्यास होणारे महत्वाचे 12 बदल..!

★ धारा 370 रद्द. ★ आर्टीकल 35 अ रद्द. ★ आता जम्मु काश्मीर राज्य नाही राहीले. ★ जम्मु व काश्मीर घाटी केंद्र शासीत प्रदेश. पण विधानसभा राहणार. ★...

🔔 आजचे नवीन अपडेट्स

जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!