राष्ट्रपती यांच्या विषयी माहिती
भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे. भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये...
जम्मू-काश्मीर : कलम ‘३५ अ’ आणि ३७० मध्ये केंद्र सरकार करतोय मोठे बदल जाणून...
जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली...
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती ?
Indian Constitution information in marathi
मुलभूत कर्तव्य :
१९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश...
भारताच्या राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती
राष्ट्रपतींची निवडणूक
राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष निवडणूक एकल संक्रमणिय पद्धतीनुसार राष्ट्रपतींची निवडणूक स्वीकारली जाते.
संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सभासद व राज्यविधिमंडळाचे निवडून आणलेले सभासद यांचे...
भारतीय राज्यघटना Indian Constitution
लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट...
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये बद्दल माहिती
स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्यासाठी कोणते वैशिष्ट्ये निवडावे लागलेत यांची थ्याेडक्यात माहिती दिलेलह आहे ते आपण पाहू या. भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी...
भारतीय संघराज्य मराठी
भारतीय संघराज्य निर्मिती :
संघराज्य म्हणजे अधिकार वाटपाची व्यवस्था असून त्यात एक सर्वसाधारण शासन केंद्रशासन व संघराज्य शासन आणि सर्वसाधारण शासनाचे घटक पातळ्या निर्माण केल्या...
आणीबाणी व राष्ट्रपती बद्दल हे तुम्हाला माहित आहे का ?
विशिष्ट परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रपतीला काही विशेष स्वरूपाचे अधिकार देण्यात आले आहेत. संविधानाने खालील तीन प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख केला आहे.
emergency in india
आर्थिक आणीबाणी (३६०)
देशाच्या...
जम्मु-कश्मिर मधिल कलम 370 रद्द केल्यास होणारे महत्वाचे 12 बदल..!
★ धारा 370 रद्द.
★ आर्टीकल 35 अ रद्द.
★ आता जम्मु काश्मीर राज्य नाही राहीले.
★ जम्मु व काश्मीर घाटी केंद्र शासीत प्रदेश. पण विधानसभा राहणार.
★...
भारताची राज्यघटना Indian Constitution
अधिक महत्वाचे
१६ मे १९४६ रोजी त्रीमंत्री योजनेनुसार भारताची राज्य घटना तयार करण्यात येईल असे मान्य करण्यात आले आहे.
जुलै १९४६ मध्ये प्रांतिक आयदेमंडळातून...













