राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती
राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च घटना प्रमुख असतो. राष्ट्रपती देशाचे नाममात्र शासक प्रमुख असतात. राष्ट्रपती पदासाठी किमान वय 35 वर्ष असावे लागते. राष्ट्रपती चा कार्यकाल...
भारतीय सर्वोच्च न्यायालयाची माहिती मराठी
भारताने दुहेरी शासनव्यवस्था स्विकारली असल्यामुळे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यात स्वतंत्र अधिकाराची विभागणी करण्यात आलेली आहे. शिक्षा ही किती कडक आहे हे...
भारतीय राज्यघटना Indian Constitution
लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट...
महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. नविन राज्यपाल कोण?
राज्ये आणि त्याचे नवे राज्यपाल
🔸 महारष्ट्र - भगत सिंह कोश्यारी
🔸 राजस्थान - कलराज मिश्रा
🔸 महाराष्ट्र – भगत सिंग कोश्यारी
🔸 हिमाचल प्रदेश - बंडारू दत्तात्रेय
🔸...
आणीबाणी व राष्ट्रपती बद्दल हे तुम्हाला माहित आहे का ?
विशिष्ट परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रपतीला काही विशेष स्वरूपाचे अधिकार देण्यात आले आहेत. संविधानाने खालील तीन प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख केला आहे.
emergency in india
आर्थिक आणीबाणी (३६०)
देशाच्या...
भारतीय राज्यघटनेची निर्मिती संपूर्ण माहिती
भारतातील घटनात्मक विकास / ब्रिटिश राजवटीचा वारसा :
स्वतंत्र भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून अमलात आली. त्या दिवशी भारताने लोकशाही प्रजासत्ताक शासनपद्धतीचा स्वीकार...
भारतीय दंड संहिता – 1860
आय पी सी (IPC) १८६०
कलम 1-कायद्याचे नांव
कलम 2-भारतात केलेल्या अपराधास शिक्षा
कलम 3-भारताच्या हद्दीबाहेर केलेल्या अपराधाची चौकशी/शिक्षा
कलम 4-परमुलकी अपराधास हा कायदा लागू
कलम 5-अमुक कायद्यास...
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये बद्दल माहिती
स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्यासाठी कोणते वैशिष्ट्ये निवडावे लागलेत यांची थ्याेडक्यात माहिती दिलेलह आहे ते आपण पाहू या. भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी...
महान्यायवादी बद्दल माहिती
संविधानाच्या कलम ७६ नुसार हे अधिकार पद निर्माण करण्यात आले आहे. देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून हे पद कार्यभार सांभाळते. राष्ट्र्पतीद्वारे त्याची नियुक्ती होते.
सर्वोच्च...
भारताची राज्यघटना Indian Constitution
अधिक महत्वाचे
१६ मे १९४६ रोजी त्रीमंत्री योजनेनुसार भारताची राज्य घटना तयार करण्यात येईल असे मान्य करण्यात आले आहे.
जुलै १९४६ मध्ये प्रांतिक आयदेमंडळातून...














