Wednesday, December 24, 2025

भारतीय राज्यघटना Indian Constitution

लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट...

जम्मु-कश्मिर मधिल कलम 370 रद्द केल्यास होणारे महत्वाचे 12 बदल..!

★ धारा 370 रद्द. ★ आर्टीकल 35 अ रद्द. ★ आता जम्मु काश्मीर राज्य नाही राहीले. ★ जम्मु व काश्मीर घाटी केंद्र शासीत प्रदेश. पण विधानसभा राहणार. ★...

राज्यघटनेवर आधारित काही महत्वाचे प्रश्नोत्तरे (भाग -1)

Q. भारताने राज्यघटना स्वीकार.......रोजी केली ? ✔ २६ नोव्हेंबर १९४९. Q. भारतीय राज्य-घटना कधी अमलात आली ? ✔ २६ जानेवारी १९५०. Q. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ? ✔...

राष्ट्रपती यांच्या विषयी माहिती

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे. भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये...

महान्यायवादी बद्दल माहिती

संविधानाच्या कलम ७६ नुसार हे अधिकार पद निर्माण करण्यात आले आहे. देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून हे पद कार्यभार सांभाळते. राष्ट्र्पतीद्वारे त्याची नियुक्ती होते. सर्वोच्च...

भारतीय संघराज्य मराठी

भारतीय संघराज्य निर्मिती : संघराज्य म्हणजे अधिकार वाटपाची व्यवस्था असून त्यात एक सर्वसाधारण शासन केंद्रशासन व संघराज्य शासन आणि सर्वसाधारण शासनाचे घटक पातळ्या निर्माण केल्या...

भारतीय दंड संहिता – 1860

आय पी सी (IPC) १८६० कलम 1-कायद्याचे नांव कलम 2-भारतात केलेल्या अपराधास शिक्षा कलम 3-भारताच्या हद्दीबाहेर केलेल्या अपराधाची चौकशी/शिक्षा कलम 4-परमुलकी अपराधास हा कायदा लागू कलम 5-अमुक कायद्यास...

102 वी घटना दुरुस्ती सविस्तर माहिती

जुलै २०१८ मध्ये राज्यसभेच्या मान्यतेनंतर ११ ऑगस्ट २०१८ रोजी त्याचे १०२व्या घटना दुरुस्ती कायद्यामध्ये रूपांतर झाले. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व अनुसूचित जमाती आयोगाच्या...

भारताच्या राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती

राष्ट्रपतींची निवडणूक  राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष निवडणूक एकल संक्रमणिय पद्धतीनुसार राष्ट्रपतींची निवडणूक स्वीकारली जाते. संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सभासद व राज्यविधिमंडळाचे निवडून आणलेले सभासद यांचे...

जम्मू-काश्मीर : कलम ‘३५ अ’ आणि ३७० मध्ये केंद्र सरकार करतोय मोठे बदल जाणून...

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने ३८ हजार अतिरिक्त सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात केल्याने काश्मीरमधील कलम ३५ अ आणि ३७० हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली...

🔔 नवीन जाहिराती

जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!