जमीनदारी पद्धती व कायमधारा पद्धती महिती मराठी

जमीनदारी पध्दत व कायमधारा पध्दत Jamindari kayamdhara padhati information in marathi   ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती :   ब्रिटिश अंमल स्थिर होताना बिटिशांनी मुख्यतः कायमधारा पद्धती बिहार, बंगाल, ओरिसा...

सायमन कमिशन महत्वाची माहिती

सायमन कमिशन बाबत महत्वाचे ठळक मुद्दे जे परिक्षेला जास्ता प्रमाणात विचारले जातात ते अगोदर आपण पाहूया. सायमन कमिशन सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज...

दक्षिण अमेरिका South America

या खंडाचा उत्तर भाग हा उष्ण कटिबंधीय आहे. विषुववृत्ता पासून जसजसे दक्षिणेला जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. अ‍ॅमेझॉन नदीचे...

भारतातील युरोपियन वसाहतीची सुरुवात १६०० ते १८५७

प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्‍या अर्थाने पाया रोवला गेला. र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे...

राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना

(इ.स.1885) ब्रिटीश राज्यकर्त्यांनी आपल्यावर येऊन अनायकांचा दादा प्राप्त करण्यासाठी मुंबई, मद्रास, बंगलोर, इ. प्रांतांत सुशिक्षित देशप्रेमी लोक अनेक संघटना स्थापन केली परंतु सर्व देशांचे...

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले महत्वाचे उठाव

सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन...

जगन्नाथ शंकरशेठ (नाना) यांंच्याबद्दल माहिती : Jagannath Shankar Sheth Mahiti

Jagannath Shankar Sheth Mahiti ✔ मुंबई हि महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते....

भारत छोडो आंदोलन 1942 माहिती | Bharat Chhodo andolan 1942

Bharat Chhodo Andolan 1942 Information in Marathi ✔ ब्रिटिश सरकारने 11935 चा भारत सरकारचा कायदा लागू केला. नव्या कायद्याअंतर्गत भारतात निवडणुका प्रांतिक सरकारे स्थापन झाली....

१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे कोणती?

उठावाचे क्षेत्र मर्यादित : १८५७ चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला....

भारतातील फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता कशी झाली?

भारतातील फ्रेंच वसाहतींची मुक्तता कशी झाली? ◆ युरोपीय व्यापार्‍यांनी मुघल बादशहांकडून व्यापारी परवाने मिळवून भारतात अनेक ठिकाणी आपआपल्या वसाहती निर्माण केल्या. फ्रेंच वसाहतकारांनी पांडेचरी, माहे,...

🔔 नवीन जाहिराती