सायमन कमिशन महत्वाची माहिती
सायमन कमिशन बाबत महत्वाचे ठळक मुद्दे जे परिक्षेला जास्ता प्रमाणात विचारले जातात ते अगोदर आपण पाहूया.
सायमन कमिशन
सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज...
भारतातील फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता कशी झाली?
भारतातील फ्रेंच वसाहतींची मुक्तता कशी झाली?
◆ युरोपीय व्यापार्यांनी मुघल बादशहांकडून व्यापारी परवाने मिळवून भारतात अनेक ठिकाणी आपआपल्या वसाहती निर्माण केल्या. फ्रेंच वसाहतकारांनी पांडेचरी, माहे,...
आफ्रिका खंड Section of Africa
जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.
प्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अॅटलास पर्वत आहे. अॅटलास पर्वत व इथियोपियाचे...
हरित क्रांतीचे जनक Pioneer of Green Revolution
हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जीवनयात्रा
1 जुलै 1913
:
यवतमाळ जिल्हातील पुसद तालुक्यातील गहुली येथे बंजारा जमातीच्या सधन शेतकरी कुटुंबात जन्म.
1933
:
नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधून...
India’s Prime Minister Information भारताचे पंतप्रधान
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेले वेगवेगळे सदस्य देशाच्या राजधानीत एकत्र येतात व ज्या पक्षाला बहुमत असेल तो पक्ष आपल्या बैठकीत पक्षांचा नेता निवडतो.
जर...
सविनय कायदेभंग चळवळ
सायमन आयोग
१९१९ च्या सुधारणा कायदयात सुधारणा सुचवण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९२७ मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची नेमणूक केली. या आयोगामध्ये एकही भारतीय...
जागतीक संघटना बद्दल माहिती
MPSC स्पर्धा परिक्षांमध्ये विचारल्यर जाणाऱ्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, त्यंची स्थापना, व मख्यालय यांची माहिती.
जागतिक व्यापार संघटना माहिती
1. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) :
जागतिक कामगाराचे...
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
(इ.स.1885) ब्रिटीश राज्यकर्त्यांनी आपल्यावर येऊन अनायकांचा दादा प्राप्त करण्यासाठी मुंबई, मद्रास, बंगलोर, इ. प्रांतांत सुशिक्षित देशप्रेमी लोक अनेक संघटना स्थापन केली परंतु सर्व देशांचे...
पुणे करार 1932
विधानसभेच्या आरक्षित जागांबाबत. बाबासाहेब आंबेडकर आणि एम. गांधी यांच्यात सप्टेंबर 24, 1932 रोजी झालेल्या करारानुसार 1931 च्या अखेरीस दुसर्या फेरीत टेबल परिषदेत अल्पसंख्यांकांची प्रतिनिधित्व...
1857 चा राष्ट्रीय उठाव का झाला ? काेणी केला वाचा सविस्तर माहिती..!!
1857 चा उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द...