गांधी युग १९२० ते १९४७ या काळखंडात कसा घडला तुम्हाला माहित आहे का ?
1920 ते 1947 हा स्वातंत्र्यपूर्व काळातील कॉंग्रेसच्या कामबगिरीचा तिसरा व अखेरचा कालखंड मानता जातो तो म्हणजे गांधी युग होय. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील १९२० ते...
आधुनिक भारताचा इतिहास माहिती history of modern India
आधुनिक भारताचा इतिहास माहिती
वास्को द गामा यांनी 1498 मध्ये कालिकत येथे प्रवेश केला. तेथून पुढे युरोपियन लोकांचा भारतात वावर सुरू झाला. गोव्यामध्ये पोर्तुगीज...
आधुनिक भारताचा इतिहास 1757 to 1885
युरोपीयांचे भारतात आगमन कसे झाले ?
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ : प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली. सुरुवातीला ईस्ट इंडिया...
भारतातील आजपर्यंतच्या राष्ट्रपतींची यादी
१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत. या 13 राष्ट्रपतींची थोडक्यात मुद्देसुद व परिक्षाभिमुख माहिती.
List of Indian Presidents till today.
भारतालील आतापर्यंतच्या...
महत्वाचे दिनविशेष
0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४...
सायमन कमिशन महत्वाची माहिती
सायमन कमिशन बाबत महत्वाचे ठळक मुद्दे जे परिक्षेला जास्ता प्रमाणात विचारले जातात ते अगोदर आपण पाहूया.
सायमन कमिशन
सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज...
महाराष्ट्रातील अष्टविनायक किल्ले पर्यटन स्थळे
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना – १९७५
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे पर्यटन धोरण जाहिर – २००६
महाराष्ट्रातील पुळणी –...
भारतातील फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता कशी झाली?
भारतातील फ्रेंच वसाहतींची मुक्तता कशी झाली?
◆ युरोपीय व्यापार्यांनी मुघल बादशहांकडून व्यापारी परवाने मिळवून भारतात अनेक ठिकाणी आपआपल्या वसाहती निर्माण केल्या. फ्रेंच वसाहतकारांनी पांडेचरी, माहे,...
आफ्रिका खंड Section of Africa
जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.
प्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अॅटलास पर्वत आहे. अॅटलास पर्वत व इथियोपियाचे...
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे कोणती?
उठावाचे क्षेत्र मर्यादित :
१८५७ चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला....














