आधुनिक भारताचा इतिहास माहिती history of modern India

आधुनिक भारताचा इतिहास माहिती वास्को द गामा यांनी 1498 मध्ये कालिकत येथे प्रवेश केला. तेथून पुढे युरोपियन लोकांचा भारतात वावर सुरू झाला. गोव्यामध्ये पोर्तुगीज...

1857 चा राष्ट्रीय उठाव का झाला ? काेणी केला वाचा सविस्तर माहिती..!!

1857 चा उठावाचे नेतृत्व कोणी केले ? सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द...

महाराष्ट्राचा इतिहास मौर्य ते यादव इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०

मौर्य साम्राज्याचा काळ : महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला....

जागतीक संघटना बद्दल माहिती

MPSC  स्पर्धा परिक्षांमध्ये विचारल्यर जाणाऱ्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, त्यंची स्थापना, व मख्यालय यांची माहिती. जागतिक व्यापार संघटना माहिती 1. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) : जागतिक कामगाराचे...

महत्वाचे दिनविशेष

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४...

सायमन कमिशन महत्वाची माहिती

सायमन कमिशन बाबत महत्वाचे ठळक मुद्दे जे परिक्षेला जास्ता प्रमाणात विचारले जातात ते अगोदर आपण पाहूया. सायमन कमिशन सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज...

बंगालची फाळणी का झाली?

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांकडे स्वतंत्रपणे पाहिले किंवा त्यांची तुलना केली तर काय दिसते? कोणताही आथिर्क, सामाजिक निकष आज भारताला सरस ठरवतो. स्वातंत्र्यानंतर...

महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती Maharashtratil Aadiwasi jamati

आदिवासी जमातीची काही ठळक वैशिष्ट्ये अशा प्रकारे आहेत? 1951 मध्ये भारतात आदिवासी लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 4था क्रमांक लागतो. महाराष्ट्रात एकुण 47 आदिवासी जमाती अस्तित्वात आहेत....

पुणे करार 1932

गोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२ लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५...

१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे कोणती?

उठावाचे क्षेत्र मर्यादित : १८५७ चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला....

🔔 नवीन जाहिराती