India’s Prime Minister Information भारताचे पंतप्रधान

 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेले वेगवेगळे सदस्य देशाच्या राजधानीत एकत्र येतात व ज्या पक्षाला बहुमत असेल तो पक्ष आपल्या बैठकीत पक्षांचा नेता निवडतो. जर...

भारत छोडो आंदोलन 1942 माहिती | Bharat Chhodo andolan 1942

Bharat Chhodo Andolan 1942 Information in Marathi ✔ ब्रिटिश सरकारने 11935 चा भारत सरकारचा कायदा लागू केला. नव्या कायद्याअंतर्गत भारतात निवडणुका प्रांतिक सरकारे स्थापन झाली....

सायमन कमिशन महत्वाची माहिती

सायमन कमिशन बाबत महत्वाचे ठळक मुद्दे जे परिक्षेला जास्ता प्रमाणात विचारले जातात ते अगोदर आपण पाहूया. सायमन कमिशन सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज...

आफ्रिका खंड Section of Africa

जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला. प्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अ‍ॅटलास पर्वत आहे. अ‍ॅटलास पर्वत व इथियोपियाचे...

हरित क्रांतीचे जनक Pioneer of Green Revolution

हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जीवनयात्रा   1 जुलै 1913 : यवतमाळ जिल्‍हातील पुसद तालुक्‍यातील गहुली येथे बंजारा जमातीच्‍या सधन शेतकरी कुटुंबात जन्‍म. 1933 : नागपूर येथील नील सिटी हायस्‍कूलमधून...

भारतातील आजपर्यंतच्या राष्ट्रपतींची यादी

१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत. या 13 राष्ट्रपतींची थोडक्यात मुद्देसुद व परिक्षाभिमुख माहिती. List of Indian Presidents till today.  भारतालील आतापर्यंतच्या...

महत्वाचे दिनविशेष

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४...

आधुनिक भारताचा इतिहास 1757 to 1885

युरोपीयांचे भारतात आगमन कसे झाले ? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ : प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली. सुरुवातीला ईस्ट इंडिया...

जगन्नाथ शंकरशेठ (नाना) यांंच्याबद्दल माहिती : Jagannath Shankar Sheth Mahiti

Jagannath Shankar Sheth Mahiti ✔ मुंबई हि महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते....

महाराष्ट्राचा इतिहास मौर्य ते यादव इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०

मौर्य साम्राज्याचा काळ : महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला....

🔔 नवीन जाहिराती