आधुनिक जगाचा इतिहास थोडक्यात

मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून...

हरित क्रांतीचे जनक Pioneer of Green Revolution

हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जीवनयात्रा   1 जुलै 1913 : यवतमाळ जिल्‍हातील पुसद तालुक्‍यातील गहुली येथे बंजारा जमातीच्‍या सधन शेतकरी कुटुंबात जन्‍म. 1933 : नागपूर येथील नील सिटी हायस्‍कूलमधून...

भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची स्थापना कधी झाली? States and Union Territories in...

भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा पासून आज पर्यंत विविध राज्याची स्थापना करण्यात आली आहे. भारतातील प्रत्येक राज्य केंद्र शासित प्रदेश स्थापना दिवस साजरा करतात....

भारतातील फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता कशी झाली?

भारतातील फ्रेंच वसाहतींची मुक्तता कशी झाली? ◆ युरोपीय व्यापार्‍यांनी मुघल बादशहांकडून व्यापारी परवाने मिळवून भारतात अनेक ठिकाणी आपआपल्या वसाहती निर्माण केल्या. फ्रेंच वसाहतकारांनी पांडेचरी, माहे,...

जगन्नाथ शंकरशेठ (नाना) यांंच्याबद्दल माहिती : Jagannath Shankar Sheth Mahiti

Jagannath Shankar Sheth Mahiti ✔ मुंबई हि महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते....

महत्वाचे दिनविशेष

0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस ०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती) ०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन १० जानेवारी == जागतिक हास्य दिन १४...

जमीनदारी पद्धती व कायमधारा पद्धती महिती मराठी

जमीनदारी पध्दत व कायमधारा पध्दत Jamindari kayamdhara padhati information in marathi   ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती :   ब्रिटिश अंमल स्थिर होताना बिटिशांनी मुख्यतः कायमधारा पद्धती बिहार, बंगाल, ओरिसा...

भारत छोडो आंदोलन 1942 माहिती | Bharat Chhodo andolan 1942

Bharat Chhodo Andolan 1942 Information in Marathi ✔ ब्रिटिश सरकारने 11935 चा भारत सरकारचा कायदा लागू केला. नव्या कायद्याअंतर्गत भारतात निवडणुका प्रांतिक सरकारे स्थापन झाली....

पुणे करार 1932

गोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२ लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५...

भारतातील युरोपियन वसाहतीची सुरुवात १६०० ते १८५७

प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्‍या अर्थाने पाया रोवला गेला. र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे...

🔔 नवीन जाहिराती