गांधी युग १९२० ते १९४७ या काळखंडात कसा घडला तुम्हाला माहित आहे का ?
1920 ते 1947 हा स्वातंत्र्यपूर्व काळातील कॉंग्रेसच्या कामबगिरीचा तिसरा व अखेरचा कालखंड मानता जातो तो म्हणजे गांधी युग होय. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील १९२० ते...
सायमन कमिशन महत्वाची माहिती
सायमन कमिशन बाबत महत्वाचे ठळक मुद्दे जे परिक्षेला जास्ता प्रमाणात विचारले जातात ते अगोदर आपण पाहूया.
सायमन कमिशन
सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज...
महाराष्ट्राचा इतिहास मौर्य ते यादव इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०
मौर्य साम्राज्याचा काळ :
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला....
पुणे करार 1932
गोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२ लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५...
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले महत्वाचे उठाव
सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन...
India’s Prime Minister Information भारताचे पंतप्रधान
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेले वेगवेगळे सदस्य देशाच्या राजधानीत एकत्र येतात व ज्या पक्षाला बहुमत असेल तो पक्ष आपल्या बैठकीत पक्षांचा नेता निवडतो.
जर...
महाराष्ट्रातील अष्टविनायक किल्ले पर्यटन स्थळे
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना – १९७५
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे पर्यटन धोरण जाहिर – २००६
महाराष्ट्रातील पुळणी –...
आधुनिक भारताचा इतिहास 1757 to 1885
युरोपीयांचे भारतात आगमन कसे झाले ?
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ : प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली. सुरुवातीला ईस्ट इंडिया...
जगन्नाथ शंकरशेठ (नाना) यांंच्याबद्दल माहिती : Jagannath Shankar Sheth Mahiti
Jagannath Shankar Sheth Mahiti
✔ मुंबई हि महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते....
आधुनिक भारताचा इतिहास माहिती history of modern India
आधुनिक भारताचा इतिहास माहिती
वास्को द गामा यांनी 1498 मध्ये कालिकत येथे प्रवेश केला. तेथून पुढे युरोपियन लोकांचा भारतात वावर सुरू झाला. गोव्यामध्ये पोर्तुगीज...