पुणे करार 1932
विधानसभेच्या आरक्षित जागांबाबत. बाबासाहेब आंबेडकर आणि एम. गांधी यांच्यात सप्टेंबर 24, 1932 रोजी झालेल्या करारानुसार 1931 च्या अखेरीस दुसर्या फेरीत टेबल परिषदेत अल्पसंख्यांकांची प्रतिनिधित्व...
आफ्रिका खंड Section of Africa
जगातील प्राचीन संस्कृतीपकी इजिप्शियन संस्कृतीचा विकास या खंडात झाला.
प्राकृतिक रचना - या खंडाच्या वायव्येस अॅटलास पर्वत आहे. अॅटलास पर्वत व इथियोपियाचे...
भारतातील दुसर्या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ कशी झाली?
दुसऱ्या महायुध्दाची ऑगस्ट १९४० मध्ये केलेली घोषणा?
भारतातील दुसर्या महायुध्दास भारताचा पाठिंबा व सहकार्यासाठी र्लॉड लिनलिधगो याने ८ ऑगस्ट १९४० रोजी घोषण केली.
Freedom Movement of...
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे कोणती?
उठावाचे क्षेत्र मर्यादित :
१८५७ चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला....
असहकार चळवळ माहिती
असहकार चळवळ (१९२० ते १९२२)
महात्मा गांधीजींच्या नेतृत्त्वाखाली झालेली पहिली व्यापक राष्ट्रीय चळवळ म्हणजे असहकार चळवळ होय.
Non-Cooperation Movement in India
असहकार चळवळीचे स्वरूप कशा प्रकारे होते?...
सविनय कायदेभंग चळवळ
सायमन आयोग
१९१९ च्या सुधारणा कायदयात सुधारणा सुचवण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९२७ मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची नेमणूक केली. या आयोगामध्ये एकही भारतीय...
आधुनिक जगाचा इतिहास थोडक्यात
मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून...
भारतातील आजपर्यंतच्या राष्ट्रपतींची यादी
१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत. या 13 राष्ट्रपतींची थोडक्यात मुद्देसुद व परिक्षाभिमुख माहिती.
List of Indian Presidents till today.
भारतालील आतापर्यंतच्या...
महाराष्ट्राचा इतिहास मौर्य ते यादव इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०
मौर्य साम्राज्याचा काळ :
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला....
1857 चा राष्ट्रीय उठाव का झाला ? काेणी केला वाचा सविस्तर माहिती..!!
1857 चा उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द...