पुणे करार 1932
विधानसभेच्या आरक्षित जागांबाबत. बाबासाहेब आंबेडकर आणि एम. गांधी यांच्यात सप्टेंबर 24, 1932 रोजी झालेल्या करारानुसार 1931 च्या अखेरीस दुसर्या फेरीत टेबल परिषदेत अल्पसंख्यांकांची प्रतिनिधित्व...
सायमन कमिशन महत्वाची माहिती
सायमन कमिशन बाबत महत्वाचे ठळक मुद्दे जे परिक्षेला जास्ता प्रमाणात विचारले जातात ते अगोदर आपण पाहूया.
सायमन कमिशन
सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज...
दक्षिण अमेरिका South America
या खंडाचा उत्तर भाग हा उष्ण कटिबंधीय आहे. विषुववृत्ता पासून जसजसे दक्षिणेला जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते.
अॅमेझॉन नदीचे...
बंगालची फाळणी का झाली?
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांकडे स्वतंत्रपणे पाहिले किंवा त्यांची तुलना केली तर काय दिसते? कोणताही आथिर्क, सामाजिक निकष आज भारताला सरस ठरवतो. स्वातंत्र्यानंतर...
गांधी युग १९२० ते १९४७ या काळखंडात कसा घडला तुम्हाला माहित आहे का ?
1920 ते 1947 हा स्वातंत्र्यपूर्व काळातील कॉंग्रेसच्या कामबगिरीचा तिसरा व अखेरचा कालखंड मानता जातो तो म्हणजे गांधी युग होय. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील १९२० ते...
महाराष्ट्राचा इतिहास मौर्य ते यादव इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०
मौर्य साम्राज्याचा काळ :
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला....
चलेजाव आंदोलन (1942) थ्योडक्यात महत्वाची माहिती
चलेजाव आंदोलनाचा घडलेला घटनाक्रम?
क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव...
१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे कोणती?
उठावाचे क्षेत्र मर्यादित :
१८५७ चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला....
आधुनिक जगाचा इतिहास थोडक्यात
मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून...
भारतातील युरोपियन वसाहतीची सुरुवात १६०० ते १८५७
प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्या अर्थाने पाया रोवला गेला. र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे...













