महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न
आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.
1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’...
भारतातील व महाराष्ट्रातील पंचायतराजचा विकास panchayat raj
पंचायतराज व स्थानिक स्वराज्य संस्था हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. याचा अभ्यास करताना या व्यवस्थेतील प्रगतीचे टप्पे, ७३ वी घटनादुरुस्ती, ७४ वी घटनादुरुस्ती,...
Gramsabha – ग्रामसभा
जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.
माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान...
स्थानिक स्वराज्य संस्था बद्दल माहिती -Sthanik Swarajya Sanstha
Sthanik Swarajya Sanstha
स्थानिक स्वराज्य संस्था -Sthanik Swarajya Sanstha: महाराष्ट्रातील त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था प्रामुख्याने तीन गटात विभागली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत.
महाराष्ट्र...
पंचायत समिती
महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.
पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून...
ग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय, कार्ये, नोंदवही माहिती
ग्रामपंचायत :
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली...
जिल्हा परिषदेबद्दल महत्वाची परिक्षभिमुख माहिती
जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम...















