भारतातील युरोपियन वसाहतीची सुरुवात १६०० ते १८५७
प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्या अर्थाने पाया रोवला गेला. र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे...
जागतीक संघटना बद्दल माहिती
MPSC स्पर्धा परिक्षांमध्ये विचारल्यर जाणाऱ्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, त्यंची स्थापना, व मख्यालय यांची माहिती.
जागतिक व्यापार संघटना माहिती
1. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) :
जागतिक कामगाराचे...
भारतातील शिक्षणाचा इतिहास
कोलकाता जवळील श्रीरामपूर येथील डँनिश मिशनमधील मिशनरीनी पाश्चात्त्यज्ञान प्रसारार्थ केलेले योगदान महत्त्वाचे ठरते .यात विलियम कँरे , फेलिक्स कँरे , विलियम बोर्ड, जाँन मार्श...
जमीनदारी पद्धती व कायमधारा पद्धती महिती मराठी
जमीनदारी पध्दत व कायमधारा पध्दत
Jamindari kayamdhara padhati information in marathi
ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती :
ब्रिटिश अंमल स्थिर होताना बिटिशांनी मुख्यतः कायमधारा पद्धती बिहार, बंगाल, ओरिसा...
चलेजाव आंदोलन (1942) थ्योडक्यात महत्वाची माहिती
चलेजाव आंदोलनाचा घडलेला घटनाक्रम?
क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव...
राष्ट्रीय सभेची (कॉग्रेसची) स्थापना
(इ.स.1885) ब्रिटीश राज्यकर्त्यांनी आपल्यावर येऊन अनायकांचा दादा प्राप्त करण्यासाठी मुंबई, मद्रास, बंगलोर, इ. प्रांतांत सुशिक्षित देशप्रेमी लोक अनेक संघटना स्थापन केली परंतु सर्व देशांचे...
बंगालची फाळणी का झाली?
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांकडे स्वतंत्रपणे पाहिले किंवा त्यांची तुलना केली तर काय दिसते? कोणताही आथिर्क, सामाजिक निकष आज भारताला सरस ठरवतो. स्वातंत्र्यानंतर...
भारतातील दुसर्या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ कशी झाली?
दुसऱ्या महायुध्दाची ऑगस्ट १९४० मध्ये केलेली घोषणा?
भारतातील दुसर्या महायुध्दास भारताचा पाठिंबा व सहकार्यासाठी र्लॉड लिनलिधगो याने ८ ऑगस्ट १९४० रोजी घोषण केली.
Freedom Movement of...
भारतातील आजपर्यंतच्या राष्ट्रपतींची यादी
१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत. या 13 राष्ट्रपतींची थोडक्यात मुद्देसुद व परिक्षाभिमुख माहिती.
List of Indian Presidents till today.
भारतालील आतापर्यंतच्या...
सविनय कायदेभंग चळवळ
सायमन आयोग
१९१९ च्या सुधारणा कायदयात सुधारणा सुचवण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९२७ मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची नेमणूक केली. या आयोगामध्ये एकही भारतीय...












