Maharashtra Vanrakshak Bharti Question Paper with Answers.
Vanrakshak Bharti Old Question Papers | Vanrakshak GK in Marathi. Maharashtra Vanrakshak (Forest Exam) Bharti Previous Year Question Papers. महाराष्ट्र सरकारकडून वनरक्षक भरती आॅनलाईन पध्दतीने राबवण्यात सेत आहे. आम्ही आपल्याला मोफत सराव पेपर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आॅनलाईन पेपर सोडवून जास्तीत जास्त सराव करा. टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
वनरक्षक भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारी विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली?
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points
1890 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समितीमध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
पुढीलपैकी कोणती व्यक्ती/कोणत्या व्यक्ती 1857 चा उठावाशी संबंधित नाहीत?
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग आणि 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली?
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या कायद्यावा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले?
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points
स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटी पासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होते?
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points
लंडन प्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकार आणि एक कार्य केंद्र सुरू केले त्याचे मुख्य सूत्रधार कोण होते?
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points
एल्फिन्स्टने कॉर्नवॉलिस व मनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली?
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 points
डिसेंबर 1930 च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगचा अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणांनी पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 points
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points
……………. मधील विविध जाती धर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू आणि व्ही व्ही गिरी यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 points
मद्रास मध्ये बी. ए चा अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत तिला रस्त्यात छळत 1911 मध्ये तिने बी .ए पूर्ण केले ते जरी ख्रिश्चन झाली नाही तरी तिला आस्थेने सिस्टर म्हणत ती कोण?
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 points
1855 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपयाचे कर्ज कालवे इत्यादी बांधण्यासाठी उभारले परंतु हा पैसा…………….. साठी वापरण्यात आला?
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points
पुढील वाक्यावरून व्यक्ती ओळखा:
त्यांचा जन्म मोरवी येथील टंकारा येथे 12 जानेवारी 824 ला झाला त्यांच्या वडिलांचे नाव आंबा शंकर होते आंबा शंकर अतिशय सनातनी होते.
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points
………………. मुख्य म्हणजे ह्यात मुसलमानांचा विशेष करून मुसलमान शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळविता आला नाही?
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points
भारत संदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला?
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points
शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा…………… या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे.
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या काळात क्रांतींग स्वायत्तता कार्यरत होती?
Correct
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points
हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली?
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points
केरळ मध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती?
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..