Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 103
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 103
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 points1935 साली काँग्रेसने शिक्षणासंबंधी मूलभूत परिवर्तनवादी धोरण स्वीकारताना श्रम अधिष्ठित व कृतीतून शिक्षणावर भर देण्यासाठी…………… यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली मात्र ही योजना अमलात आली नाही?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsस्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विद्यापीठ स्तरीय शिक्षणात सुधारणा सुचविण्यासाठी 1948 साली…………… यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 pointsडॉ. राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार…………… यावर्षी भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 pointsविद्यापीठ अनुदान आयोगास………….. यावर्षी संसदेच्या कायद्याने वैधानिक दर्जा देण्यात आला.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 points1917 ची रशियन राज्यक्रांती यशस्वी होण्यासाठी………….. याचा साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान होते.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsडॉ. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार………… यावर्षी भारत सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घोषित केले.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 points1876 हिंदू पॅटरीएट हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 points1952 साली पार पडलेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत…………. पक्षांनी सहभाग घेतला होता.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा संमत केला तर…………. यावर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 pointsग्रँड ट्रंक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 points3 मे 1971 रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वटहुकूमाद्वारे…………… विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण केले.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 points1975 च्या दरम्यान………….. या नेत्याने पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकार विरोधात विहार मध्ये आंदोलन सुरू केले.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 points……………. यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्रांच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsजो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी………. ची श्रद्धा होती.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 pointsराम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर…………. हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsलॉर्ड कर्झन यांच्या काळातील रॅले आयोगाचा संबंध………… होता.
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 points1955 साली इंडोनेशियातील……………. येथे भरलेल्या ऑप्रो आशियाई राष्ट्रांच्या परिषदेत पं. जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादाचा पुरस्कार करताना पंचशील तत्त्वे घोषित केली.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsस्वतंत्र प्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशासंबंधी………. धोरण स्वीकारले.
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 points1952 च्या दरम्यान भारत व रशिया या राष्ट्रांत मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याच्या कामी भारताचे रशियातील तत्कालीन राजदूत………….. यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 pointsपं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsपंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कारकिर्दीत 1964 दरम्यान पीएल 4-80 योजनेनुसार (रेल्वेमंत्री स. का. पाटील यांच्या प्रयत्नाने)…………… या देशाने भारतात अन्नधान्याची मदत केली.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 points1964 साली………….. येथे भरलेल्या अलिप्ततावादी राष्ट्रांच्या दुसऱ्या परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी कोणत्याही देशाने अणुबॉम्बची निर्मिती विकास वा चाचणी घेऊ नये असे आवाहन केले.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 points1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा…………. या पंतप्रधानांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा.
CorrectIncorrect