Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 102
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 102
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी जनता पत्र व……….. या पत्रांचा वापर केला.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsजातिभेद व अस्पृश्यता निवारणासाठी…………… यांनी इ. स. 1944 मध्ये समता म्हणजेच स्थापन केला.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 pointsसन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना………….. साठी केली.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 pointsपाणीपुरवठ्यासाठी धरणाची उभारणी शेतीचे, आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोत्पादन व संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम………… यांनी मांडल्या.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 points……………… म्हणाले की, सामाजिक सुधारणे शिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराज 1920 साली…………… येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत…………. मागणी केली.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 points…………….. हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 pointsराजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 pointsअस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ही संस्था कोणी स्थापन केली?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsमुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘हु वेअर द शुद्राज’? हा ग्रंथ कोणासमर्पित केला आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsमहात्मा फुले यांच्या………….. या ग्रंथांचा ‘विश्व कुटुंबाचा जाहीरनामा’ या शब्दात गौरव केला जातो.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsआग्रा शहराची स्थापना कोणी केली?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 pointsजातीयवादाची सुरुवात …………… या ब्रिटिश इतिहासकारांनी ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळाला हिंदू काळ व मध्ययुगीन काळाला मुस्लिम काळ असे संबोधले होते त्यांनी केले असे म्हणावे लागेल.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsकानू संन्याल कशाशी संबंधित होते?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsजून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्यांची सुनावणी झाली त्यावेळी त्यांच्या कायद्याच्या निषेधार्थ कोणी संप पुकारला?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 points‘यंग बंगाल’ या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsइ.स.1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsरॉयल इंडियन नेव्ही चा पुढीलपैकी कोणत्या नोकरीवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsलॉर्ड कर्झन याने 1904 मध्ये भारतीय विद्यापीठाचा कायदा मंजूर केला…………. कमिशनच्या शिफारशी या कामी अतिशय महत्त्वाचा ठरल्या.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 points1917 साली कोलकत्ता विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणा संबंधी नेमलेल्या…………… या कमिशन मध्ये आशुतोष मुखर्जी व डॉ. झियाउद्दीन अहमद या भारतीय सदस्यांचा समावेश होता.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने 1929 साली…………. समिती नेमण्यात आली होती.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 points1944 साली……………… यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना बनविली.
CorrectIncorrect