mpsckida.com
342 POSTS
0 COMMENTS
भारतातील दुसर्या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ कशी झाली?
दुसऱ्या महायुध्दाची ऑगस्ट १९४० मध्ये केलेली घोषणा?
भारतातील दुसर्या महायुध्दास भारताचा पाठिंबा व सहकार्यासाठी र्लॉड लिनलिधगो याने ८ ऑगस्ट १९४० रोजी घोषण केली.
Freedom Movement of...
भारतातील फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता कशी झाली?
भारतातील फ्रेंच वसाहतींची मुक्तता कशी झाली?
◆ युरोपीय व्यापार्यांनी मुघल बादशहांकडून व्यापारी परवाने मिळवून भारतात अनेक ठिकाणी आपआपल्या वसाहती निर्माण केल्या. फ्रेंच वसाहतकारांनी पांडेचरी, माहे,...
MPSC स्पर्धा परिक्षेचे स्पर्धात्मक स्वरूप कसे असते? नक्की वाचा!!
एमपीएससी स्पर्धा परिक्षेची तयारी करताना मित्रांनो स्पर्धात्मक स्वरूपाने विचार करावा लागतो. तुमची लहानशी चूक खूप महाग पडू शकते या सर्व गोष्टीची पुर्तता व्हावी यासाठी...
पुलित्झर पारितोषिक 2019 चे विजेते कोण आहेत? विस्तारीत माहिती वाचा!!
पुरस्काराविषयी :
जोसेफ पुलित्झर हे त्यांच्या काळातले अमेरिकेचे एक प्रसिद्ध पत्रकार होते. त्यांच्या मृत्युपत्रानुसार, उत्तम लिखाणास प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने 1917 साली पुलित्झर पारितोषिकाची...
PSI STI Combine परीक्षेचा पेपर सोडतेवेळी या गोष्टी लक्षात राहाव्यातच! सविस्तर वाचा…
मित्रांनो पीएसआय एसटीआय कंबाईन परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. परिक्षार्थी परिक्षा देते वेळेस जे चुका करतात व...
गांधी युग १९२० ते १९४७ या काळखंडात कसा घडला तुम्हाला माहित आहे का ?
1920 ते 1947 हा स्वातंत्र्यपूर्व काळातील कॉंग्रेसच्या कामबगिरीचा तिसरा व अखेरचा कालखंड मानता जातो तो म्हणजे गांधी युग होय. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील १९२० ते...
वर्तुळ – घनफळ – बहुभुजाकृती व इतर महत्वाचे भौमितिक सूत्रे
वर्तुळावर आधारीत काही सुत्रे
MPSC MATHS MPSC KIDA
त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून...
भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त जाण्याची कारणे कोणती ?
कर्कवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ अंश(सुमारे साडेतेवीस अंश) उत्तरेस आहे. विषुववृत्तापासून कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त...
1857 चा राष्ट्रीय उठाव का झाला ? काेणी केला वाचा सविस्तर माहिती..!!
1857 चा उठावाचे नेतृत्व कोणी केले ?
सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द...
पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द 10,001 जागासाठी भरती
पवित्र पोर्टलवर 10,001 शिक्षकांची जाहिरात भरण्यासाठी सूचना :
पवित्र प्रणालींतर्गत शिक्षक पद भरती प्रणालीचे उदघाटन मा. ना. देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभ...












